स्वामी समर्थाचे शिष्यगण
शिष्य-प्रशिष्यांच्या या मांदियाळीतून श्रीस्वामी समर्थाच्या जीवनचरित्राचे एक आगळेच व मनोहारी दर्शन घडते. वटवृक्ष ज्याप्रमाणे विविध शाखा-प्रशाखांनी बहरून अवघे आसमंत कवेत घेतो, जमिनीची भेट अस्मानाशी करून...
View Articleतव सत्संकल्प यथाकृत पूर्ण होईल निश्चित
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत म्हणा किंवा परमार्थात विश्वास दृढ श्रद्धेस फार महत्त्व आहे. दृढभाव, दृढश्रद्धा व दृढविश्वास हे जवळ जवळ एकाच अर्थाचे शब्द आहेत. तरी देखील क्रमवारीमध्ये...
View Articleकात्रजमध्ये वाहने जाळल्याप्रकरणी एकजण अटकेत
कात्रजमध्ये मंगळवारी पहाटे गणेश पार्क सोसायटीच्या पार्किंगमध्ये वाहनांना आग लावण्याप्रकरणी एक जणाला पोलिसांनी अटक केली आहे. पुणे- कात्रजमध्ये मंगळवारी पहाटे गणेश पार्क सोसायटीच्या पार्किंगमध्ये...
View Articleमोदी लाट आली त्याच गतीने ती अधोगतीकडे –नारायण राणे
भाजपा व शिवसेनेने लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेला दिलेली आश्वासने, केलेल्या घोषणा आता हवेत विरल्या आहेत. कुडाळ- भाजपा व शिवसेनेने लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेला दिलेली आश्वासने,...
View Articleशनि मंदिरात महिलांना प्रवेश
धार्मिक स्थळांमध्ये भेदभाव नको, त्यासाठी आवश्यक त्या तरतुदी सरकारने कराव्यात, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. मुंबई- मंदिराच्या ठिकाणी प्रवेशावरुन लिंग भेदभाव करु नये, नागरिकांच्या मुलभूत हक्कांचे रक्षण...
View Articleशनिशिंगणापूरात तणाव: मुरकुटेंना मारहाण, तृप्ती देसाईंचे ठिय्या आंदोलन
शनिशिंगणापूरातील मंदिराच्या चौथ-यावर प्रवेश करु इच्छिणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना मारहाण करण्यात आली असून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना स्थानिक महिलांनी विरोध...
View Articleदोन बायकांची हत्या करणारा आसामी दादला अटकेत
गोव्यामध्ये एका हत्येचा तपास करत असताना दुसरी हत्या उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. संग्रहित छायाचित्र पणजी- गोव्यामध्ये एका हत्येचा तपास करत असताना दुसरी हत्या उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे....
View Articleसिंधुदुर्गातील अंगणवाडी सेविकांना तीन महिन्यांचे मानधन
सिंधुदुर्ग जिल्हयातील २ हजार ७७८ अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांचे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या तीन महिन्यांचे मानधन संबंधित विभागाकडे जमा झाले आहे. कणकवली- सिंधुदुर्ग...
View Articleसुवर्णकारांनी घेतली माजी मुख्यमंत्री राणे यांची भेट
सिंधुदुर्ग जिल्हा सुवर्णकार संघटनेने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची कणकवली येथे भेट घेऊन सरकारने अर्थसंकल्पात सुवर्णकारांवर लादलेल्या अटी मागे घ्याव्यात यासाठी केंद्र पातळीवर पाठपुरावा करावा अशी...
View Articleडंपर आंदोलनात अधिका-यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न
आंदोलनात सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराला व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण झाल्याचे कोणतेच सोयरसुतक या सरकारला नाही, असे टीकास्त्र डागत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सरकारच्या कारभाराचा...
View Articleजालन्याचे माजी खासदार अंकुशराव टोपे यांचे निधन
ज्येष्ठ नेते व माजी खासदार अंकुशराव टोपे (७४) यांचे रविवारी पहाटे चेन्नई येथे निधन झाले. जालना- ज्येष्ठ नेते व माजी खासदार अंकुशराव टोपे (७४) यांचे रविवारी पहाटे चेन्नई येथे निधन झाले. सोमवारी सकाळी...
View Article‘स्वदेश दर्शन’ अंतर्गत गोव्याला ९९ कोटींचा निधी
केंद्र सरकारच्या ‘स्वदेश दर्शन’ या योजनेखाली गोव्यातील काही पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारकडून ९९ कोटी ९८ लाख रुपयांचा खास निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती गोव्याचे पर्यटनमंत्री दिलीप...
View Articleमाडबन समुद्रकिना-यावरील कासव संवर्धन मोहिमेला यश
समुद्री कासवांच्या अंडय़ांचे संवर्धन करून त्यातून बाहेर आलेली १७३ पिल्ले समुद्रात सोडण्यात आल्याने कासव संवर्धन मोहिमेच्या दृष्टीने या समुद्रकिना-याचे महत्त्व वाढले आहे. राजापूर- माडबन गावातील...
View Articleनैसर्गिक शेती भारताला ‘सुजलाम् सुफलाम्’ करेल
लोकसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. वातावरणातील बदलाने निसर्ग अधिकाधिक लहरी होत आहे. कृषी क्षेत्रातील जमिनीतही घट होत आहे. वर्धा- लोकसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. वातावरणातील बदलाने निसर्ग अधिकाधिक लहरी होत आहे....
View Articleमहालक्ष्मी मंदिरात महिलांना अडवले
महालक्ष्मी मंदिरातील गाभा-यात प्रवेश करणा-या महिलांना पुजारी महिलांनीच अडविल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. कोल्हापूर- शनि चौथ-यावर महिलांना प्रवेश करण्यापासून रोखल्यामुळे वाद अजून सुरूच आहे...
View Articleअनुभव
पहाटे सकाळी ३.१५ ते ४ ला उठून श्री स्वामी समर्थ शांत बसायचे. कारण ती वेळ ब्राह्म मुहूर्ताची होती. पहाटे सकाळी ३.१५ ते ४ ला उठून श्री स्वामी समर्थ शांत बसायचे. कारण ती वेळ ब्राह्म मुहूर्ताची होती....
View Articleस्वामी समर्थ शिष्यगण
शिष्य-प्रशिष्यांच्या या मांदियाळीतून श्री स्वामी समर्थाच्या जीवनचरित्राचे एक आगळेच व मनोहारी दर्शन घडते. वटवृक्ष ज्याप्रमाणे विविध शाखा-प्रशाखांनी बहरून अवघे आसमंत कवेत घेतो, जमिनीची भेट अस्मानाशी करून...
View Article‘मैं गया नही जिंदा हूँ’
पूर्ण ब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज प्रत्यक्ष जगद्गुरू दत्तात्रेयांचा मानव देहातील अवतार आहे. भगवान श्रीकृष्णांनी भगवत्गीतेत सांगितल्याप्रमाणे पूर्ण ब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज...
View Articleहापूस प्रक्रिया उद्योग यंदा अडचणीत!
नैसर्गिक असमतोलपणा, वातावरणातील चढ-उतार आणि वाढत्या किड रोगाचा प्रादुर्भाव यामुळे या हंगामातील हापूसही काहीसा अडचणीत असताना आता प्रक्रिया उद्योगालाही उत्पादनाची चिंता लागली आहे. रत्नागिरी- नैसर्गिक...
View Articleउस्मानाबादमध्ये वादळी वा-यासह अवकाळी पाऊस!
जिल्ह्यात मंगळवारी पुन्हा एकदा वादळी-वा-यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे कळंब तालुक्यासारख्या भीषण दुष्काळी भागात मंगळवारी पाणीच पाणी झाले होते. उस्मानाबाद- जिल्ह्यात मंगळवारी पुन्हा...
View Article