माणुसकी आणि दातृत्वाचा महामेरू : निलेश राणे
राज्यातील नेतृत्वासाठी, कोकणच्या अस्मितेसाठी आक्रमक असणारे लोकनेते नारायण राणे हे आपले वडील आहेत, याचा मला अभिमान वाटतो. राज्यातील नेतृत्वासाठी, कोकणच्या अस्मितेसाठी आक्रमक असणारे लोकनेते नारायण राणे...
View Article..तर नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता!
माणसाचे मन किती मृदू व प्रेमळ असते, याबाबतीत नारायण राणेंशी कोणीही तोड करू शकत नाही. त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे, प्रशासनावरील त्यांचा वचक जवळून पाहायला मिळाला. सिंधुदुर्गनगरी- माणसाचे मन किती मृदू व...
View Article‘जलराणी’ मिरजेतून लातूरकडे रवाना
लातूरला पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याची रेल्वे अखेर मिरजेतून लातूरकडे रवाना झाली आहे. सांगली- लातूरला पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याची रेल्वे अखेर मिरजेतून लातूरकडे रवाना झाली आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी...
View Articleसाखरपुडयाच्या जेवणातून १००हून अधिक जणांना विषबाधा
साखरपुडयाच्या जेवणातील रबडीतून विषबाधा झाल्याचा प्रकार मुळशी तालुक्यातील नांदेगाव येथे रविवारी घडला. पुणे- साखरपुडयाच्या जेवणातील रबडीतून विषबाधा झाल्याचा प्रकार मुळशी तालुक्यातील नांदेगाव येथे रविवारी...
View Articleपुढचा आठवडा पुणेकरांना ‘ताप’दायक!
या आठवडयातही पुणेकरांना वाढते तापमान ‘ताप’दायक ठरणार आहे. एकीकडे हवामान ढगाळ असताना या आठवडयात दिवसाचे तापमान ३९ अंश सेल्सिअसच्या खाली उतरणार नसल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. heat1 copyपुणे- या...
View Articleसंघवाले हा देश, घटना तोडायला निघाले आहेत
नागपूरच्या ऐतिहासिक कस्तुरचंद पार्क मैदानाने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना रणरागिणीच्या रूपात पाहिले. नागपूर- नागपूरच्या ऐतिहासिक कस्तुरचंद पार्क मैदानाने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना...
View Articleसंघ, भाजपाच्या ‘मनुवादा’ला काँग्रेस प्राणपणाने विरोध करेल
सर्वधर्म समभाव, सर्वजाती-धर्मामध्ये समानता, विविधतेत दडलेली एकता, या देशाची सर्वश्रेष्ठ लोकशाही या विरोधात संघ, भाजपा हल्ला करण्याचा प्रयत्न करीत असून, लोकतंत्र धोक्यात आलेले आहे. नागपूर- सर्वधर्म...
View Article‘पाणी एक्सप्रेस’लातूरमध्ये दाखल
गेले कित्येक दिवस पाण्याची आतुरतेने वाट पाहणा-या लातुरकरांची पाण्याची प्रतीक्षा संपली. पाणी एक्सप्रेस लातूरमध्ये दाखल झाली. लातूर- गेले कित्येक दिवस पाण्याची आतुरतेने वाट पाहणा-या लातुरकरांची पाण्याची...
View Articleआंब्याला चांगला दर मिळावा!
लहरी हवामान आणि अवकाळी पावसामुळे या वर्षी आंब्याचे उत्पादन अतिशय कमी होणार असल्याने उपलब्ध आंब्याला चांगला दर मिळावा. रत्नागिरी- लहरी हवामान आणि अवकाळी पावसामुळे या वर्षी आंब्याचे उत्पादन अतिशय कमी...
View Articleरायगडमध्ये झालेल्या अपघातात सहाजणांचा मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावर मंगळवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात सहाजणांचा मृत्यू झाला. रायगड- मुंबई-गोवा महामार्गावर मंगळवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात सहाजणांचा मृत्यू झाला. कोलाडजवळ तळवली...
View Articleरत्नागिरीला पाणीटंचाईच्या झळा!
राज्याच्या अन्य भागांप्रमाणेच कोकणातही उन्हाळ्याच्या झळा तीव्रपणे जाणवू लागल्या असून; रत्नागिरी जिल्ह्यातील १६ गावांच्या ३० वाडय़ांत टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. रत्नागिरी- राज्याच्या अन्य...
View Articleभारतरत्न डॉ. बाबासाहेब…विशेष वृत्तांत…
१४ एप्रिल १८९१ म्हणजे आज बरोबर एकशे पंचवीस वर्षे झाली. सव्वाशे वर्षापूर्वीचा काळ डोळ्यांसमोर आला की, बाबासाहेब आंबेडकर या युगपुरुषाने बिकट काळाशी झुंजून या देशातल्या कोटय़वधी जनतेत स्वाभिमानाचा प्राण...
View Articleनागपूर ही संघाची भूमी नाही-कन्हैया कुमार
नागपूर ही संघाची भूमी नसून, दिक्षाभूमी असल्याचे वक्तव्य जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार याने केले आहे. नागपूर- नागपूर ही संघाची भूमी नसून, दिक्षाभूमी असल्याचे...
View Articleभाषणादरम्यान कन्हैयावर चप्पलफेक
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार नागपुरात आलेला असतांना त्याच्यावर चप्पल फेकण्यात आली. नागपूर- डॉ. बाबासाहेब...
View Articleकोयना धरणाचे वीज व यांत्रिक उभारणी मंडळ कार्यालय बंद करण्याचा घाट! जगदीश पाटील
महाराष्ट्राची ‘वरदायिनी’ असलेल्या कोयना धरणाचे वीज व यांत्रिक उभारणी मंडळ कार्यालय बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कराड- महाराष्ट्राची ‘वरदायिनी’ असलेल्या कोयना धरणाचे वीज व यांत्रिक...
View Articleमोदी यांच्यात हिंमत असेल तर मनुस्मृती जाळून दाखवा
बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेणा-या नरेंद्र मोदी आणि भाजपावर कन्हैया कुमार याने नागपुरातील सभेत सडकून टीका केली. नागपूर- बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेणा-या नरेंद्र मोदी आणि भाजपावर कन्हैया कुमार याने...
View Articleकुडाळवासीयांचा नगरपंचायत काँग्रेसच्या हाती सोपवण्याचा निर्धार
दीड वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा पराभव झाला. राणे यांच्या पराभवाने अवघ्या कोकणचेच नुकसान झाले आहे. कुडाळ- दीड वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी...
View Articleडॉ. आंबेडकर जयंती २८०७ किलोचा केक कापून साजरी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने म्हणजेच १७६० चौरस मीटरमध्ये २८०७ किलोचा केक कापून जयंती साजरी करण्यात आली. पुणे- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या...
View Articleअमरावतीत रवी राणा व भाजपाचे कार्यकर्ते भिडले!
अपक्ष आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी संघटनेचे आणि भाजपाचे कार्यकर्ते शुक्रवारी आपापसात भिडले. यात भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विवेक कलोती जखमी झाले. अमरावती- अपक्ष आमदार रवी राणा...
View Articleमहाराष्ट्र पेटला
राज्यातील विविध भागात उष्णतेची लाट पसरली असून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. मुंबई- एप्रिल पुढे पुढे सरकत आहे तसतसा उन्हाळ्याचा कडाका जाणवू लागला आहे. मुंबईत कमाल तापमानाचा...
View Article